अंधारीसह परिसरात टोमॅटोच्या उभ्या पिकात सोडल्या मेंढ्यांचा कळप भाव गडगडल्याने शेतकरी चिंतित शेतकर्यावर मोठे संकट:

अंधारीसह परिसरात टोमॅटोच्या उभ्या पिकात सोडल्या मेंढ्यांचा कळप भाव गडगडल्याने शेतकरी चिंतित शेतकर्यावर मोठे संकट: 
कदीर पटेल तालुका प्रतिनिधि याच्या  सिल्लोड तालूक्यातील अंधारी येथील तरूण शेतकर्यानी शेतीमालाचे दर कोसळ्याने राज्यातील सेना व केंद्रातील भाजप सरकारचा निषेध करण्यासाठी सोमवारी ( दि. 30) आगळेवेगळे आंदोलन केले आपल्या शेतात मेंढ्याचा कळप सोडला व सर्वच भाजीपाला पिकाचे नष्ट केले अंधारी येथील शेतकरी कौलास मोकुंदांस गोरे यांनी कान्होबा शिवारात आपली दिड एकर जमीण   शेतातील गट क्र. ६५७ मधील शेतात जवळपास दीड लाख रूपये खर्च करून टोमॅटो ,कोबी,  फ्लाॅवर, आशी विविध भाजीपाल्याची पिके लावली होती . बाजारातील भाव कोसळत राहल्याने भाजीपाला मातीमोल दराने   विकावा लागत असल्याने शेतमावर केलेला खर्चही हाती येत नसल्याने गोरे या शेतकर्याने सोमवारी आगळेवेगळे निषेध केला जसे सोमवारी  फित कापून मेंढ्याचा कळप टोमॅटोच्या पिकात   सोडला  व सर्वच पिके नष्ट करून टाकले आशी दैनिव्यवस्था शेतकर्याची पाहायाला मिळत आहेत या राज्यत व देशात आसेच चालत राहीले तर शेतकरी राजा कसा जिवन जगेल यांची चिंन्ता शेतकर्याना पडली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

sx

1